मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गणितज्ञ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महावीराचार्य – भारताचे प्रख्यात जैन गणितज्ञ

     भारत ही भूमी प्राचीन काळापासून विज्ञान, गणित आणि ज्योतिष यांसारख्या विषयांची जननी राहिली आहे. या गौरवशाली परंपरेत एक अत्यंत मोलाचा आणि विस्मरणात गेलेला रत्न म्हणजे – महावीराचार्य . गणिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान इतके मोठे आहे की, ते भारतीय गणितशास्त्राच्या सुवर्ण पानांवर कोरले गेले आहे . परिचय      महावीराचार्य यांचा जन्म अंदाजे इ.स. ८व्या-९व्या शतकात झाला. ते जैन धर्माचे अनुयायी होते आणि कर्नाटकातील समृद्ध भागात जन्मले. त्यांना महावीराचार्याचार्य असेही संबोधले जात असे. ते एक महान गणितज्ञ आणि ज्योतिषाचार्य होते. त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे – "गणितसारसंग्रह" . हा ग्रंथ भारतीय गणिताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गणितसारसंग्रह – एक ऐतिहासिक ग्रंथ      महावीराचार्य यांनी रचलेला "गणितसारसंग्रह" हा भारतातील पहिला व्यवस्थित बीजगणितावर आधारित ग्रंथ मानला जातो. यामध्ये एकूण ९ प्रकरणे आहेत, ज्यामध्ये गणिताचे अनेक विषय स्पष्ट, सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह मांडले आहेत. या ग्रंथातील विषय: बेरीज, वजाब...

भारतीय गणिती (गणितज्ञ) - श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan)          मित्रांनो ...  फक्त   भारताच्याच   नाहि   तर   संपुर्ण   जगाच्या   ईतिहासात   असे   अनेक   व्यक्ति   होऊन   गेले   आहेत ,  ज्यांच्या   प्रतिभेने   सगळ्यांनाच   आश्चर्यचकित   केले .  त्याच   व्यक्तिंमधल्या   एका   व्यक्तिचं   नाव   आहे  " श्रीनिवास   रामानुजन ".  ३२   वर्षाच्या   लहानशा   आयुष्यात   त्यांनी   नव्या  -  जुन्या   अशा   एकूण   ३८८४   प्रमेयांच   संशोधन  -  संकलन   केले, तर चला सुरू करुया एका महान भारतीय गणिती बद्दलचा आजचा आपला ब्लॉग भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (srinivramanujan in marathi) . Srinivas Ramanujan          रामानुजन चा जन्म २२ डिसेंबर १८८७ साली दक्षिण भारतात कोयंबतूर मधिल ईरोड या गावि एका ब्राम्हण परीवारात झाला ....

भारतीय गणिती (गणितज्ञ) - आर्यभट्ट प्रथम

         भारत आणि गणित हे असे दोन विषय आहेत की ज्यातल्या एकाच्या महानतेची कहानी सांगायची झाल्यास दुसर्‍याचा उल्लेख केल्याशिवाय ती पुर्ण होणार नाही. तर मग भारताने गणितात जगाला असे काय योगदान दिले आहे की की भारताच नाव गणित इतिहासाशी जोडले जाते?            तस पाहिल तर भारतात अनेक महान गणितज्ञ होऊन गेले. पण कोण होते ते? त्यांनी असे कुठले शोध लावले की गणित इतिहासात त्यांचे नाव अमर झाले? तुम्हाला सुद्धा असेच प्रश्न पडलेत? तर चला या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे शोधुयात.प्रत्येक गणितीच (गणितज्ञाच) कार्य इतकं महत्वाचे आहे की सगळ्याच नाव आणि माहिती सांगणे गरजेचे आहे पण मला माहिती व जागे अभावि सध्या अवघड आहे.          सुरुवात कुठून करावी? .... आज आपण कुणालाही (गणिता संदर्भात) खुप शहाणा समजतोस का? असा टोमणा मारायचा झाला तर आपण सहजपणे त्याला स्वतःला काय आर्यभट्ट समजतोस का? असे म्हणतो. भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव सुध्दा याच गणितज्ञाची आठवण म्हणून आर्यभट्ट ठेवण्या...