मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

व्यक्त मन - भाग १

  असे म्हणतात कि माणसाच्या मनात एका दिवसात जवळ पास ७० ते ८० हजार विचार येतात, आणि त्यातले बहूतेक विचार हे नकारात्मक किंवा असे असतात जे आपल्या काही कामाचेच नसतात. हिंदी मध्ये एक म्हण आहे “खालि दिमाग शैतान का घर” पण जर एखाद्याच्या डोक्यात बिनाकामाचे किंवा नकारात्मक किंवा नकोसे असणारे विचारच प्रमाणा बाहेर असतिल तर त्याच काय? अशा माणसाचे डोके सुध्दा काही शैतानाच्या घरापेक्षा कमी नाही, बरोबर ना? माणसाच्या अंतरमनाच्या शक्तिला आपण खुपच कमी लेखतो, स्वामि विवेकानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक महान माणसांनी आपल्याला वेळोवेळी विचांरांचे आणि मानवि मानाच्या शक्तिचे महत्व सांगितलेले आहेच तरी आपण सगळेच त्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात विचारांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये पण आपल्याला आपले विचार नियंत्रित नाही करता येत, आणि आपण शांत एका जागेवर बसुन अस तर नाही म्हणु शकत कि आता मी काहीच विचार करणार नाही. आधि तर तसा प्रयत्न आपल्या सारख्या सामान्य माणसाने करणे एकप्रकारे हास्यास्पदच आहे. असो. ईतक काही सांगायचा मुख्य मुद्दा असा कि आता corona असल्यामुळे वातावरण खुपच नकारात्मक झालेल आहे...

मिलना कभी फुर्सत से दिल की हर शिकायत भुलाकर...

मिलना कभी फुर्सत से किसी अजनबी की तरह, ना किसी उम्मीद से और ना ही किसी नाराजगी को दिल में रखकर.. । पुरी करेंगे वो बातें जो अधुरी रह गयी, बिना किसी ख्वाहिश को दिल में जगाएं रखकर.. । मिलना कभी कुछ पलों के लिए दिल से हर शिकायत भुलाकर, खुलकर वो बातें करेंगे जो अनकही रह गयी...। कहते हैं, अधुरी कहानियां बोहोत सारे रास्ते खोल देती है उन्हें पुरी करने के लिए.., पर कोई बताता नहीं की कुछ कहानियां हसना भुला देती है खुद पुरा होते होते..। इसलिए गुजारिश है तुमसे, मिलना कभी फुर्सत में फिर एक बार अजनबी बनकर - मिलकर उन छुटी हुई अधुरी बातो को पूरा करने के लिए, उन अधुरी कहानियों को उनके अंजाम तक पहुंचाने के लिए..। मिलना कभी फुर्सत से किसी अजनबी की तरह दिल की हर शिकायत भुलाकर..!

आई

शब्दांत नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे.. कधी सांगती मारूनी मुटकुनि - कधि नाटकी रूसुनी बसे... येता अश्रु डोळ्यामध्ये आधि माझे मग तिचे पुसे.... उभी पठिशी सदैव माझ्या, मोल कसे ना माझे चढे? आहे सर्वस्व ती माझे मग काय मागु मी तिच्या पुढे.... शब्दांमध्ये नाही, स्वरात अशी ती माझ्या वसे...

वक्त - वक्त की बात....

कभी वक्त तुम्हारे साथ है, कभी वक्त हमारे साथ है. वक्त की यही बात है की, ना वक्त तुम्हारे पास है - ना वक्त हमारे पास है... एक वक्त सुनहरी सुबह, एक वक्त अंधेरी रात है...

स्व संवाद - एकांत

किती तरी वेळा आपण एकाकीपण आणि एकांत यामध्ये गोंधळ करून टाकतो... आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत म्हणजे एकांतात आहोत पण खरेच असे असते...? तूकाराम महाराज म्हणतात एकांतात आपलाच आपल्या सोबत वाद (बोलणे) चालु असतो.... काय बरोबर, काय चुकीचे याचा विचार आपण एकांतात करू शकतो... पण हल्लीच्या मनोरंजनाच्या विश्वात आपण मोकळे बसलो की आपण एकांत अनुभवण्या ऐवजी एकटेपणा अनुभवतो.... कराटे कीड नावाच्या एका सिनेमा मधिल एक खुप सुंदर आणि अर्थपुर्ण वाक्य मला ईथे आठवते.... "शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है" ज्या वेळी आपण एकटेपणाचा अनुभव करतो त्या वेळी आपण खुपदा उदास होतो पण एकांतात आपण शांत असतोत... एखाद्या घटनेचा विचार करताना एकटेपणा बाधक तर एकांत सहाय्यक असतो... शांत होना और कुछ ना करना ये दोनो अलग बाते है

किमयागारांचे गणित

पिकासो… खुप कमी लोक असतिल ज्यांने पिकासोचे नाव सुध्दा ऐकले नसेल. पिकासो हा मागच्या शतकातिल.. खर तर आजपर्यंत झालेल्या महत्वाच्या आणि जिनियस पेंटरस पैकि एक महत्वाचा पेंटर, तर तो एकदा प्रवासादरम्यान एका लहानशा गावात थांबला होता तस त्या गावकऱ्यापैकि कोणी त्याला ओळखेल याची शक्यता थोडीशी कमीच पण तो ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो तिथे असणाऱ्या एका महिलेने पिकासो ला ओळखले व एकदा सहज गप्पा मारता मारता तिने पिकासोकडे तिच्यासाठी एखदी पेंटिग बनवावि असा हट्रट धरला, त्यावर पिकासो म्हणाला कि सध्या मी प्रवासात आहे त्यामुळे माझ्याकडे पेंटिंग करण्यासाठी सामग्री नाही आहे, मी नंतर कधितरी नक्की तुमच्यासाठी पेंटिग बनवेल.. यावर ती महिला पिकासोला म्हणालि कि तुमच्यासारख्या व्यस्त माणसाची परत कधि भेट होईल कि नाही माहित नाही त्यामुळे प्लिज माझ्यासाठी तुम्हि आत्ताच एखादी पेंटिग बनवा मी तुमची खुप मोठी चहाती आहे. यावर पिकासोने हॉटेलच्या काऊंटर वरुन एक कागद आणि पेन घेऊन अवघ्या २० मि. मध्येच एक चित्र् रेखाटले. काहि क्षण विचार करुन ते चित्र त्या महिलेच्या हातात देत देत म्हणाले कि याची किमंत असेल १ मिलियन डॉलर. त्या...

भरलेले गाडगे

हि थोडीशी जुनी गोष्ट आहे ज्यावेळी अनेकदा लोकं एका गावावरुन दुसऱ्या गावाला पायी चालत जात.. असाच आज एक माणूस आपल्या गावाहून शेजारच्या गावी चालला होता , रस्ता जनुकाहि मोकळाच क्वचितच एखादा प्रवासी दिसत होता. काहीसा पठारी प्रदेश आणि डोक्यावर तळपता सुर्य आणि यामुळे आलेला थकवा आणि लागलेलि तहान यामुळे त्या माणसाचा जिव अगदी कासाविस झाला होता , आता खर तर त्याला पलिकडचं गाव गाठण्यापेक्षा पाणि पिने जास्त गरजेचे होते. एक दोन वेळा आधि मित्रांसोबत याच रस्त्याने गेलेला असल्याने त्याला जवळच एक लहानसा तलाव असलेला माहीती होते , तो तलाव थोडा आडमार्गि असून देखिल तो त्या तलावा जवळ गेला... एक... एक मिनिट थोडस थांबवतोय तुम्हाला पुढे सांगण्याआधि त्यासाठी माफ करा पण मला थोडस विचार करुन सांगा कि या परीस्थितित तुम्ही असता तर यावेळी तुम्ही काय केल असतं... ? तुम्ही म्हणाल काय मुर्खासारखे प्रश्न विचारतोय हा.. बरोबर ना ? बरं जाऊद्या आपण गोष्ट पुढे नेऊयात. तलावा समोर गेल्यावर त्याला जरास हायसं वाटलं पण तो माणुस तसाच त्या तलावाकडे बघत ऊभा राहिला होता , त्यामाणसाला पाणि प्यायची इच्छा असून देखिल तो तसाच पण्याकडे...